मांसाहार आणि विवेकानंद (Swami Vivekananda and Non Veg)

vivekananda

देशातील उजव्या विचारसरणीसाठी विवेकानंद अत्यंत महत्वाचे आहेत. वैष्णव बांधवांबद्दल भाष्य करताना विवेकानंद म्हणतात, “त्यांचे देव राम वा कृष्ण मद्यमांस झक्क उडवीत असत – रामायण-महाभारतात पुरावे आहेत! सीतादेवीने गंगेला मांस, भात आणि हजार कळशा दारू यांचा नवस केला होता.”[1] मांसाहार समर्थक आणि शाकाहार समर्थकांच्या वादाचा उल्लेख करून विवेकानंद दोन्ही पक्षांचा युक्तिवाद मांडतात आणि शेवटी म्हणतात, “कुणी …

पुढे वाचा