शाकाहारी विचाराची चिकित्सा (Reviewing The Idea of Vegetarianism)

मांसाहाराला होणारा विरोध अहिंसेच्या अतिरेकामुळे केला जातो. शास्त्रशुद्ध पद्धतीने तर्कसंगत चर्चा करून आपला मुद्दा मांडणारे खूपच कमी असतात. कारण तर्कसुसंगत चर्चा करताना मांसाहार सर्वथा वर्ज्यच करावा लागेल, अशा निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही. तर्कशुद्ध चर्चा करताना जास्तीत जास्त इतके म्हणले जाऊ शकते की, मासांहाराच्या अतिरेकाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आहाराचा संतुलित वापर असेल तर विपरीत …

पुढे वाचा

मांसाहार आणि विवेकानंद (Swami Vivekananda and Non Veg)

vivekananda

देशातील उजव्या विचारसरणीसाठी विवेकानंद अत्यंत महत्वाचे आहेत. वैष्णव बांधवांबद्दल भाष्य करताना विवेकानंद म्हणतात, “त्यांचे देव राम वा कृष्ण मद्यमांस झक्क उडवीत असत – रामायण-महाभारतात पुरावे आहेत! सीतादेवीने गंगेला मांस, भात आणि हजार कळशा दारू यांचा नवस केला होता.”[1] मांसाहार समर्थक आणि शाकाहार समर्थकांच्या वादाचा उल्लेख करून विवेकानंद दोन्ही पक्षांचा युक्तिवाद मांडतात आणि शेवटी म्हणतात, “कुणी …

पुढे वाचा